शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निशिच्त करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे. परंतु कमाल वयोमर्यादा ठेवलेली नाही. मानीव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या बालकांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये शैक्षणिक वर्ष सन २०२३ - २०२४ साठी आरटीई २५% प्रवेशासाठी वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२३ अखेर वयोमर्यादा पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment